ऊन , वारा आणि पाऊसात हि ...करावी लागे रोज तिला मोल-मजुरी
अश्रू , घाम आणि पाणी पिउनी....वाढविले आम्हा बहुत कष्ट करुनी
शिळे अन्न आणि उरले सुरले खाऊनि....देत असे आम्हा ताजी भाजी - भाकरी
जेंव्हा दिसते कोणी अशीच माय भगिनी ...उन्चाबळून येतो जीव हा तिला बघुनी
तिचे ते कष्ट ,.... तिची ते अश्रू ......तिची ती तगमग ..,,,,तिची ती व्यथा
का असे हे चित्र अजूनही ?...का उघड्यावर आपल्या समाजाची " बहिण " असूनही ?
वडार बांधवा हे तुला शोभत नाहीं ....काळ बदलला , तू का बदलत नाहीं ?
कुसाळकर ब्रदर्स ...................गुरुवार . . . . . .६; १५ ......३०/०८/२०१२
a
No comments:
Post a Comment