काही मित्रांची खूप दिवसाची इच्छा आहे सर्व फेसबुक मित्रांनी एकत्र यावे अशी ....परंतु....नेमके करायचे काय ? ...हा प्रश्न सर्वा समोरच आहे व तो सुटता सुटत नाहीं ..कारण तो सोपाही नाहीं ...
राज ठाकरे ह्यांनी " महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट " म्हणून एक कल्पना काढली होती( ती प्रत्यक्षात आली नाहीं ..हा भाग वेगळा ) ..त्या पद्धतीची आपल्या समाजातील गोर - गरिबांचे प्रश्न सुटतील अशी कुणाच्या डोक्यात काही कल्पना येत असेल तर ती कागदावर उतरवावी ...आपल्याला सरकारच्या भरवश्यावर बसण्याची सवय लागलेली आहे ...आपण अजूनही सरकार कडून अपेक्षा धरत बसलो तर हे समाज सुधारणेचे घोंगडे भिजलेलेच राहील ...समाज बांधव म्हणून आपलीही काही नैतिक जबाबदारी आहे म्हणून गोर - गरीब समाज बांधवासाठी आपला खिसा थोडा हलका करायची सवय सर्वानीच लावून घेतली पाहिजे ...पैशामुळे सर्व गोष्टी होतात असे नाहीं परंतु पैशामुळे अडत आहे हे हि सत्य आहे ...
आळशीपणा हे हि एक दारिद्र्याचे व गरीबीचे कारण असते , त्यावरही समाजाला काम करावे लागेल ...समाजाची क्रयशक्ती वाढवावी लागेल ....
पाणी मुरत मुरत गेले कि बराच काळ जमीन " ओल " धरून राहते ...अवकाळी पाऊसामुळे आलेल्या पुराचा लोंढा येऊन गेल्यावर पाठीमागे सुकलेले असते ...समाज हि बदलाला लगेच प्रतिसाद देत नसतो , हळूहळू परंतु ठोस प्रयत्न हवेत ...कृपया तुमच्या काही कल्पना असतील तर त्या मांडाव्यात ...
परंतु माझी सर्व वडार बांधवाना विनंती आहे ...सरकारच्या भरवश्यावर बसू नये व ते काहीतरी देतील अशी अपेक्षा धरू नये ( मिळेल तेंव्हा मिळेल ) ( gair-samaj karun ghenaryani ...gair-arth kadhu naye )
...त्या पेक्षा प्रत्येक जबाबदार व कमावत्या समाज बांधवाने गोर - गरिबांच्या हितासाठी थोडा थोडा भाग ( जसा जमेल तसा )आपणहून एक समाजाचे देणे म्हणून देण्यास सुरु करावे ..
हा उपक्रम जरी निस्वार्थ पणे सुरु राहिला तरी खूप मोठे काम होईल असे मला वाटते ..माझी हि कल्पना कुणाला आवडते का पहा ...त्यातील अडचणीवर विचार होऊ शकतो .....जय बजरंग ...जय वडार ..
( एका वडार बांधवाला वर दिलेले हे उत्तर आहे ..थोडे एडीट करून ..त्यातील काही मुद्दे पटल्या मुळे सर्वा समोर मांडत आहे ...विषयाचा संदर्भ लागणार नाहीं म्हणून मुद्दाम हा उल्लेख ....समझून व सांभाळून घ्या ...)
राज ठाकरे ह्यांनी " महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट " म्हणून एक कल्पना काढली होती( ती प्रत्यक्षात आली नाहीं ..हा भाग वेगळा ) ..त्या पद्धतीची आपल्या समाजातील गोर - गरिबांचे प्रश्न सुटतील अशी कुणाच्या डोक्यात काही कल्पना येत असेल तर ती कागदावर उतरवावी ...आपल्याला सरकारच्या भरवश्यावर बसण्याची सवय लागलेली आहे ...आपण अजूनही सरकार कडून अपेक्षा धरत बसलो तर हे समाज सुधारणेचे घोंगडे भिजलेलेच राहील ...समाज बांधव म्हणून आपलीही काही नैतिक जबाबदारी आहे म्हणून गोर - गरीब समाज बांधवासाठी आपला खिसा थोडा हलका करायची सवय सर्वानीच लावून घेतली पाहिजे ...पैशामुळे सर्व गोष्टी होतात असे नाहीं परंतु पैशामुळे अडत आहे हे हि सत्य आहे ...
आळशीपणा हे हि एक दारिद्र्याचे व गरीबीचे कारण असते , त्यावरही समाजाला काम करावे लागेल ...समाजाची क्रयशक्ती वाढवावी लागेल ....
पाणी मुरत मुरत गेले कि बराच काळ जमीन " ओल " धरून राहते ...अवकाळी पाऊसामुळे आलेल्या पुराचा लोंढा येऊन गेल्यावर पाठीमागे सुकलेले असते ...समाज हि बदलाला लगेच प्रतिसाद देत नसतो , हळूहळू परंतु ठोस प्रयत्न हवेत ...कृपया तुमच्या काही कल्पना असतील तर त्या मांडाव्यात ...
परंतु माझी सर्व वडार बांधवाना विनंती आहे ...सरकारच्या भरवश्यावर बसू नये व ते काहीतरी देतील अशी अपेक्षा धरू नये ( मिळेल तेंव्हा मिळेल ) ( gair-samaj karun ghenaryani ...gair-arth kadhu naye )
...त्या पेक्षा प्रत्येक जबाबदार व कमावत्या समाज बांधवाने गोर - गरिबांच्या हितासाठी थोडा थोडा भाग ( जसा जमेल तसा )आपणहून एक समाजाचे देणे म्हणून देण्यास सुरु करावे ..
हा उपक्रम जरी निस्वार्थ पणे सुरु राहिला तरी खूप मोठे काम होईल असे मला वाटते ..माझी हि कल्पना कुणाला आवडते का पहा ...त्यातील अडचणीवर विचार होऊ शकतो .....जय बजरंग ...जय वडार ..
( एका वडार बांधवाला वर दिलेले हे उत्तर आहे ..थोडे एडीट करून ..त्यातील काही मुद्दे पटल्या मुळे सर्वा समोर मांडत आहे ...विषयाचा संदर्भ लागणार नाहीं म्हणून मुद्दाम हा उल्लेख ....समझून व सांभाळून घ्या ...)
No comments:
Post a Comment