फेसबुक वरील प्रेम विरानो ,.....प्रेमात रक्त व रक्तपात चांगला नाहीं ....प्रेमात शेवटच्या टोकाचा विचार करणे योग्य नाहीं ...मला हे कुणाला तरी सांगायचे आहे , परंतु " तसे " सांगू शकत नाहीं म्हणून " असे " सांगत आहे ...जबाबदारीने वागायची शिकवण दुसर्यांना देणे सोपे आहे ,परंतु आपण कसे वागत आहोत हे पाहणे हि महत्वाचे आहे ... आपल्या मागे आपली छोटी भावंडे असतील , आमच्या सारखे काही मंडळी बोलत नाहीत पण लक्ष्य ठेवून असतात ...चरित्र जपा बंधू हो , अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे ...नको तिथे आपली उर्जा का वाया घालवत आहात ....हल्ली मी एक डायलॉग वारंवार वापरत आहे .....तो इथे हि वापरतो .....दोस्ती , प्रेम - संबंध व नाते -संबंध हे आपल्या बरोबरीच्या लोकांशीच करावा ....जास्त त्रास , मनस्ताप व मानहानी होत नाहीं ......
आपल्या कडून आपल्या लहान्यानी काय आदर्श घ्यायचा व मोठ्यांना काय वाटत असेल ह्याचा जरूर विचार करावा ...आशा आहे माझे हे बोलणे संबंदिता पर्यंत पोहचेल ....बाकी मंडळीनी कृपया relax राहावे ...
आपल्या कडून आपल्या लहान्यानी काय आदर्श घ्यायचा व मोठ्यांना काय वाटत असेल ह्याचा जरूर विचार करावा ...आशा आहे माझे हे बोलणे संबंदिता पर्यंत पोहचेल ....बाकी मंडळीनी कृपया relax राहावे ...
No comments:
Post a Comment