Sunday, January 19, 2014

सुविचार

सुविचार 


जिथे आपल्या सावलीचाही भरवसा नाहीं तिथे कुठल्याही नात्याचा , 

मैत्रीचा काय टिकाव लागणार आहे ? सावली पहा कशी आपल्याशी

 एकरूप झाल्या सारखी वाटते परंतु ती असते सूर्याबरोबर ....सूर्य 

मावळतीला जायला लागला कि सावली हि हळूहळू लुप्त होवून जाते ....


नाती , मैत्री व विश्वास जो पर्यंत आहेत तो पर्यंत तो पर्यंत टिकवण्याचा


 प्रयत्न असावा ...बालपणीचे मित्र शालेय जीवनात नसतात .....शालेय 

जीवनातील मित्र कोलेज च्या जीवनात नसतात .....कोलेजच्या 

जीवनातील मित्र नोकरी / धंद्यातील जीवनात नसतात ....नोकरी 

धंद्यातील मित्र म्हातारपणात नसतात ...

माणसाने कसे प्रवाह बरोबर वाहावे ...ओंजळीत येईल तेवढ्याच 


पाण्याला आपले म्हणावे .....

No comments:

Post a Comment