सुविचार
जिथे आपल्या सावलीचाही भरवसा नाहीं तिथे कुठल्याही नात्याचा ,
मैत्रीचा काय टिकाव लागणार आहे ? सावली पहा कशी आपल्याशी
एकरूप झाल्या सारखी वाटते परंतु ती असते सूर्याबरोबर ....सूर्य
मावळतीला जायला लागला कि सावली हि हळूहळू लुप्त होवून जाते ....
नाती , मैत्री व विश्वास जो पर्यंत आहेत तो पर्यंत तो पर्यंत टिकवण्याचा
प्रयत्न असावा ...बालपणीचे मित्र शालेय जीवनात नसतात .....शालेय
जीवनातील मित्र कोलेज च्या जीवनात नसतात .....कोलेजच्या
जीवनातील मित्र नोकरी / धंद्यातील जीवनात नसतात ....नोकरी
धंद्यातील मित्र म्हातारपणात नसतात ...
माणसाने कसे प्रवाह बरोबर वाहावे ...ओंजळीत येईल तेवढ्याच
पाण्याला आपले म्हणावे .....
जिथे आपल्या सावलीचाही भरवसा नाहीं तिथे कुठल्याही नात्याचा ,
मैत्रीचा काय टिकाव लागणार आहे ? सावली पहा कशी आपल्याशी
एकरूप झाल्या सारखी वाटते परंतु ती असते सूर्याबरोबर ....सूर्य
मावळतीला जायला लागला कि सावली हि हळूहळू लुप्त होवून जाते ....
नाती , मैत्री व विश्वास जो पर्यंत आहेत तो पर्यंत तो पर्यंत टिकवण्याचा
प्रयत्न असावा ...बालपणीचे मित्र शालेय जीवनात नसतात .....शालेय
जीवनातील मित्र कोलेज च्या जीवनात नसतात .....कोलेजच्या
जीवनातील मित्र नोकरी / धंद्यातील जीवनात नसतात ....नोकरी
धंद्यातील मित्र म्हातारपणात नसतात ...
माणसाने कसे प्रवाह बरोबर वाहावे ...ओंजळीत येईल तेवढ्याच
पाण्याला आपले म्हणावे .....
No comments:
Post a Comment